Home | MyGov

Accessibility
ऐक्सेसिबिलिटी टूल
कलर एडजस्टमेंट
टेक्स्ट साइज़
नेविगेशन एडजस्टमेंट

स्कूल परीक्षा प्रणालियों में सुधार करना

Reforming School Examination Systems
आरंभ करने की तिथि :
Jan 22, 2015
अंतिम तिथि :
Nov 01, 2015
00:00 AM IST (GMT +5.30 Hrs)
प्रस्तुतियाँ समाप्त हो चुके

समस्या हल करने, विवेचनात्मक सोच और तर्क कौशलों पर विशेष ध्यान देने ...

समस्या हल करने, विवेचनात्मक सोच और तर्क कौशलों पर विशेष ध्यान देने वाले परीक्षा संबंधी सुधार माध्यमिक स्तर पर गुणवत्ता बेहतर बनाने लिए महत्वपूर्ण हैं। ऐसे सुधार शिक्षण-अधिगम प्रक्रियाओं में बदलाव लाएंगे और अधिगम परिणामों को बेहतर बनाएंगे। हाल के वर्षों में, सीबीएसई ने उससे संबद्ध स्कूलों में व्यापक परीक्षा सुधार आरंभ किए हैं, जैसे कि, कक्षा-X की बोर्ड परीक्षा को वैकल्पिक बना दिया गया है, सतत् और व्यापक मूल्यांकन (सीसीई) सुदृढ़ किया गया है ताकि छात्रों को उनके समग्र विकास के लिए निरंतर आधार पर आंका जा सके, अंकों के स्थान पर ग्रेडि़ंग प्रणाली आरंभ की गई है। इसका उद्देश्य मौजूदा तंत्र पर ध्यान देना और ऐसे सुधारों का सुझाव देना है जिनसे छात्रों के बेहतर आकलन में मदद मिले।

फिर से कायम कर देना
1231 सबमिशन दिखा रहा है
LONAR SOLAPUR
LONAR SOLAPUR 10 साल 7 महीने पहले
नापास न करण्याच्या धोरणामुळे मुलांमध्ये अभ्यास करण्याच्या बाबतीत गांभीर्य राहत नाही. या मुल्यमापनात सर्व जबाबदारी शिक्षकावर टाकलेली आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मध्ये सुधारणा आवश्यक आहे.
GONEWADI SOLAPUR
GONEWADI SOLAPUR 10 साल 7 महीने पहले
१)नापास न करण्याच्या धोरणामुळे विद्यार्थी सर्व बाबतीत उदासीन बनले आहे. २)या मुल्यमापनात सर्व जबाबदारी शिक्षकावर टाकलेली आहे.विद्यार्थी आणि पालक उदासीन आहेत.
WARNUL KOLHAPUR
WARNUL KOLHAPUR 10 साल 7 महीने पहले
या मुल्यमापनात सर्व जबाबदारी शिक्षकावर टाकलेली आहे.विद्यार्थी आणि पालक उदासीन आहेत. cce मध्ये सुधारणा आवश्यक
WARNUL KOLHAPUR
WARNUL KOLHAPUR 10 साल 7 महीने पहले
१)नापास न करण्याच्या धोरणामुळे विद्यार्थी सर्व बाबतीत उदासीन बनले आहे. २)या मुल्यमापनात सर्व जबाबदारी शिक्षकावर टाकलेली आहे.विद्यार्थी आणि पालक उदासीन आहेत
MAHAMADABAD (H) SOLAPUR
MAHAMADABAD (H) SOLAPUR 10 साल 7 महीने पहले
सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन पध्दती योग्य आहे.मात्र नापास न करण्याच्या निर्णयामुळे मुलांमध्ये अभ्यास करण्याच्या बाबतीत गांभीर्य राहत नाही.त्यामुळे पास किंवा नापास चा निर्णय शिक्षकांवर सोपवावा.किंवा फक्त पाचवी पर्यंत नापास करण्यात येऊ नये.त्यानंतर मात्र पास किंवा नापास चा निर्णय त्यांच्या प्रगतीवरच निर्भर असावा.